बुधवार, १७ मार्च, २०२१

भारतीय संविधान (कविता)

 भारतीय संविधान



संविधानात महत्व

सर्वांना सार्वभौमत्व


सर्व धर्म गुणगान

धर्म निरपेक्षास मान


प्रत्येकाचे जीवन शाही

नांदते इथे लोकशाही


संविधानात न्याय

नसे कोणावर अन्याय


अभिव्यक्ती स्वातंत्र्य

संविधानाचा मंत्र


संपविण्या सारी विषमता

दर्जा व संधीची समानता


ज्याची देशावर निष्ठा

प्रत्येक व्यक्तीस प्रतिष्ठा


राष्ट्राची एकता, एकात्मता

शिकवी संविधान बंधुता


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

     9405237081

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...